18वीं लोकसभा के प्रधानमंत्री मोदी और नवनिर्वाचित सांसदों ने
शपथ ली | 10 दिवसीय
पहला संसद सत्र | 3 जुलाई 2024 तक | पीएनआर न्यूज़
भारत | पावर समाचार
Tuesday, June 25, 2024
Anil Yashwant Desai, (SHIVSENA UBT) taking oath as Member of Parliament (Mumbai South Central, Maharashtra)
प्राध्यापक वर्षा ललिता एकनाथ गायकवाड़, (कांग्रेस) संसद सदस्य के रूप में शपथ लेती हुई (मुंबई उत्तर, मध्य महाराष्ट्र)
18वीं लोकसभा के प्रधानमंत्री मोदी और नवनिर्वाचित सांसदों ने
शपथ ली | 10 दिवसीय
पहला संसद सत्र | 3 जुलाई 2024 तक | पीएनआर न्यूज़
भारत | पावर समाचार
प्राध्यापक वर्षा ललिता एकनाथ गायकवाड़,
(कांग्रेस) संसद सदस्य के रूप में
शपथ लेती हुई (मुंबई उत्तर, मध्य महाराष्ट्र)
संजय दीना पाटिल, (शिवसेना यूबीटी) संसद सदस्य के रूप में शपथ लेते हुए (मुंबई उत्तर पूर्व, महाराष्ट्र)
संजय दीना पाटिल, (शिवसेना यूबीटी) संसद सदस्य के रूप में शपथ लेते हुए (मुंबई
उत्तर पूर्व, महाराष्ट्र)
Monday, June 17, 2024
मुलुंड पश्चिम स्मशान भूमि में पारिवारिक जगडा अचानक हिंसक दंगे में बदल गया, कई पुलिसकर्मी घायल
मुलुंड पश्चिम स्मशान भूमि में पारिवारिक जगडा अचानक हिंसक दंगे में बदल गया, कई पुलिसकर्मी घायल
मुलुंड पश्चिम, सोलह जून 2024 - मुलुंड पश्चिम के इंदिरा नगर क्रमांक
तिन के निवासी अपने परिजन पप्पू सिंग नेपाली की मृत्यु के बाद उसके देह को अग्नि
संस्कार के लिए मुलुंड पश्चिम स्मशान भूमि में रात के नव बजे लेकर आए थे। सूत्रों
से पता चला की इंदिरा नगर से निकलते वक्त ही आपस में जगडा शुरू होगया था, जब अग्नि
दाह की प्रक्रिया शुरू होने वाली थी, जगडा बढ़ गया और हिंसक दंगे
में परिवर्तित हो गया स्मशान भूमि के बहार भैय्यासहेब आंबेडकर चौक पर भी लाठियों
से मारपीट चल रही थी, मुलुंड पोलिस की मोबाईल वेन क्रमांक १ वहाँ से गुजर रही थी
तब ये सब देख कर उस वेन में नियुक्त अधिकारी श्री दिनकर नारायण कुवर, महिला पोलिस
सिपाही गुंजळ, वेन चालक योगेश वळवी वेन से उतर के जगडा मिटाने का प्रयास करने लगे तब
सरे नेपाली नशेमे धुत लोगो ने इन पोलिस कर्मियो पर लाठी बरसाना चालू किया सूत्रों
और पब्लिक से पता चला है कि ये पप्पू सिंग नेपाली की मैयत में आये सभी लोग नशे में
थे और उन्होंने अग्नि दाह के लिए लाई गई लकड़ियों का इस्तेमाल मारपीट के लिए किया।
और सुतो से ये भी पता चला है की दोनों गुटों ने मुलुंड के बहार से गुंडे भी बुलाये
थे दंगा करने के लिए जो चाकू और चोपर ले कर आये थे, जब स्थिति काबू से बाहर होने
लगी और पुलिस कर्मियों पर हमला जारी रहा, तो मुलुंड पुलिस
स्टेशन से अतिरिक्त पुलिस बल मौके पर भेजा गया। इस संघर्ष में एक पुलिस अधिकारी संभाजी
जाधव मिल स्पेशल के दाएँ हाथ में गंभीर चोटें आईं फ्रेक्चर लगाना पड़ा और चार अन्य
पुलिसकर्मी भी घायल हो गए। सुत्रोसे ये भी पता चला है कि नशे में धुत लोगों ने एक
महिला पुलिसकर्मी को पेट में लात मारी है। लगभग एक घंटे से ज्यादा ये हिंसक दंगा
चला, फिर पुलिस के बड़े दल ने मौके पर पहुंचकर स्थिति को नियंत्रित किया और कई
लोगों को गिरफ्तार कर पुलिस हवालात में डाल दिया गया। लेकिन कई लोग भाग गए,
उन्कोभी पोलिस तलाश कर रही है, और सूत्रों से ये भी पता चला भाई पोलिस मोबाईल वेन
को भी तोड़ने प्रयास किया गया था, इन लोगों के खिलाफ भारतीय दंड संहिता १४१, १४३, १४७, १४९, ३५३, ३२४, ३३२, के तहेत एफ आई आर क्रमांक 369 दिनांक सत्रा जून २०२४ सुभ दो बजके तेरह मिनट पे, दर्ज की गई है। जिसमे मुख्या आरोपी है दिनेश सुरेश थलारी, नवराज धनसिंग ठाकूर, अभिषेक सुनील थलारी, सचिन
मोहनसिंग दास, सुनील दानसिंग थलारी, राहुल राजेश परियार व
इतर पचास लोग, मुलुंड पुलिस स्टेशन के बाहर पूरी रात तनावपूर्ण माहौल बना रहा।
वरिष्ठ पुलिस निरीक्षक अजय जोशी से जब इस घटना के बारे में जानकारी मांगी गई,
तो उन्होंने कुछ भी कहने से इंकार कर दिया। जोशी तनाव में दिखाई दिए
और भीड़ में से किसी ने कहा कि जोशी इस दंगे को तुरंत नियंत्रित नहीं कर पाए,
जिसकी वजह से उनका ट्रांसफर या डिमोशन हो सकता है। यह घटना न केवल
स्थानीय समुदाय के लिए बल्कि पुलिस प्रशासन के लिए भी गंभीर चुनौती बनी हुई है।
Saturday, June 15, 2024
Daily Water Crisis in Mulund Yogi Hills Society Residents Forced to Orde...
मुलुंड योगी हिल्स सोसायटी में हुई पानी की कटोती, रोज के ३ टेंकर पानी मंगवाने पे मजबूर.
Daily Water Crisis in
Mulund Yogi Hills Society: Residents Forced to Order Three Water Tankers daily
Wednesday, June 12, 2024
'छह महीने भी नहीं चलेगी बैसाखी सरकार', बोले बदल शैख़ ऐक्टर कोमेडी कलाकार.
मुलुंड रेलवे सुरक्षा भिंत टूट रही है लोखंड के सलिए बहार निकले हुए है पब्...
Saturday, June 8, 2024
Retirement’s Not Easy Neither For You Nor Your Loved Ones!
Retirement’s Not Easy - Neither For You Nor Your Loved Ones!
@cpmumbaipolice
Vivek Phansalkar shared his two cents while sending a few
colleagues off to retirement recently. He wished them health, happiness and
wished their better halves the calm & patience to now deal with the
otherwise busy partner, full time
#HappyRetirement #MumbaiPolice4All
Wednesday, June 5, 2024
First interview of newly elected MP Shri Sanjay Dina Patil
नवनिर्वाचित सांसद श्री संजय दीना
पाटिल का पहला साक्षात्कार
नवनिर्वाचित खासदार श्री संजय दिना
पाटील यांची पहिली मुलाखत
First interview of newly elected MP Shri Sanjay Dina Patil
નવા ચૂંટાયેલા સાંસદ શ્રી સંજય દિના પાટીલનો પ્રથમ
ઈન્ટરવ્યુ
Sunday, June 2, 2024
Pradeep Soda, owner of Sai Travels, Mulund West, arrested for embezzling...
Pradeep
Soda, owner of Sai Travels, Mulund West, arrested for embezzling Rs 10 lakh
मुलुंड पश्चिम के साई ट्रेवल्स के
मालिक प्रदीप सोडा दस लाख रुपये के गमन के आरोप में गिरफ्तार
Friday, May 31, 2024
Wednesday, May 29, 2024
False Fire Call at Mulund’s Oberai Eternia Wastes Emergency Resources Time
Mumbai - Mulund West, 29 May 2024, In
Mulund West, LBS Marg, at Oberai Eternia, 62 floor Tower C, Wing, flat no.
7101, a resident made a false call to fire brigade while intoxicated, claiming
there was a fire at his flat's mobile charging point. In response, the fire
brigade dispatched four fire engines and two water tanks, and an ambulance was
sent to the scene. Additionally, three police vans and media personnel arrived.
However, it was discovered to be a false alarm and seen the person had alcohol,
resulting in a significant waste of time and resources for all involved
authorities.
मुंबई
- मुलुंड पश्चिम,
29 मई 2024, मुलुंड पश्चिम, एलबीएस मार्ग, ओबेराय
इटरनिया, 62 मंजिल
टॉवर सी, विंग, फ्लैट नंबर 7101 में, एक निवासी ने शराब
के नशे में रहते हुए फायर ब्रिगेड को झूठा कॉल किया, जिसमें दावा
किया गया कि उसके फ्लैट के मोबाइल चार्जिंग पॉइंट में आग लग गई है। जवाब में, फायर ब्रिगेड
ने चार दमकल गाड़ियाँ और दो पानी की टंकियाँ भेजीं, और एक
एम्बुलेंस को घटनास्थल पर भेजा गया। इसके अलावा, तीन पुलिस वैन
और मीडियाकर्मी पहुँचे। हालाँकि, यह एक झूठा कॉल निकला और देखा गया कि
व्यक्ति ने शराब पी रखी थी, जिसके परिणामस्वरूप सभी संबंधित
अधिकारियों के समय और संसाधनों की काफी बर्बादी हुई।
Monday, May 27, 2024
Debris is being dumped in the major drain in Veena Nagar, Mulund West
Debris is
being dumped in the major drain in Veena Nagar, Mulund West! Neptune Builder
Site, L.B.S. Marg, Mulund West, we request the authorities! Whoever is guilty
in this case should be punished accordingly.
मुलुंड पश्चिम के वीणा नगर में मेजर नाले में मलबा डाला जा रहा है! नेप्च्यून बिल्डर साइट, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड पश्चिम, हम अधिकारियों से अनुरोध करते हैं! जो भी इस मामले में दोषी है उसपे दंडनीय सजापात्र कार्यवाही होनी चाहिए.
Friday, May 17, 2024
मोदीच्या राज्यात जीवांची गॅरंटी शुन्य
मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) – मोदी की गॅरंटी, म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या राज्यात लोकांच्या जीवांची कोणतीही गॅरंटी राहिली नाही. मोदी की झिरो गॅरंटी, अशी म्हणण्याची वेळ आता देशातील नागरिकांवर आली आहे, अशी घणाघाती टीका ईशान्य मुंबईतील मतदारांनी केली आहे.
संजय भाऊंना मिळणार राजा ढाले व आठवले गटाची मतं
मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) – स्वर्गिय
राजा ढाले प्रतिष्ठानच्या सर्वेसर्वा अँड. गाथा ढाले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ
इंडिया आठवले गटाचे ईशान्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष अनिल ओव्हाळ यांनी ईशान्य मुंबई
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मोदींचा रोड शो ठरला फ्लॉप शो
मोदींचा रोड शो ठरला फ्लॉप शो
रेल्वे, मेट्रो सेवा बंद केल्याने मुंबईकरांनी
वाहिल्या लाखोल्या
कोणतीही पुर्व सुचना न देता रेल्वे व मेट्रो सेवा बंद
प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक
मधून चालत घर गाठले
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – घाटकोपर येथे मोदींच्या रोड शो मुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या रोड शो मुळे मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. याबाबतची कोणतीही पुर्व सुचना प्रवाशांना न दिल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडुंब गर्दी दिसून येत होती. त्यामुळे मतांचा जोगवा मागण्यासाठी मुंबईत आलेल्या पंतप्रधान मोदींना मुंबईकरांनी लाखोल्या वाहिल्या.
लोकसभेच्या मुंबईतील सहाही जागांवर संक्रांत आली असून भाजपच्या उमेदवारांनी नाराज असलेल्या मुंबईकरांची मतं मिळविण्यासाठी पंतप्रधान मोदींनाच रस्त्यावर आणले. घाटकोपर मध्ये त्यांचा रोड शो करण्यासाठी पोलिसांनी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करुन इतरत्र वळविले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. त्यातच कोणतीही पुर्व सुचना न देता सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेट्रो व रेल्वे सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे कामावरुन घरी जाणा-या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. लाखो प्रवाशी दोन तासांहुनही अधिक काळ रेल्वे स्थानकावर अडकुन पडले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घामाघुम झालेल्या मुंबईकरांनी भाजपच्या नावाने लाखोल्या वाहण्यास सुरवात केली. लहान मुले, गरोदर महिला, आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना मोदींच्या रोड शोने प्रचंड मनस्थाप सहन करावा लागला. नाईलाजाने प्रवाशांना रेल्वे ट्रक मधून चालत आपल्या नियोजित स्थळी जावे लागत होते. रेल्वे विभागाकडून रेल्वे सेवा बंद करण्याच्या सुचनाही प्रवाशांना दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे नेमके काय झाले याबाबत मुंबईकर प्रवाशी संभ्रमात पडले होते. तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवारांसाठी मतांचा जोगवा मागण्यासाठी रोड शो करणा-या भाजपच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय संतप्त प्रवाशांनी घेतला. त्याबाबत अनेक प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान
मोदींनी मुंबईत रोड शो केल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येईल अशी
सर्वाची अपेक्षा होती. मात्र परिस्थिती उलटी झाली. भाजपला मिळणारे मतं ही आता कमी
होणार असून त्यांच्या मुंबईतील सर्व जागा अडचणीत आल्या असल्याचे जाणकारांचे मत
आहे. तर दुसरीकडे घाटकोपर दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढत असताना मोदींनी रुग्णालयात
जाऊन त्यांची चौकशीही केली नाही. किंवा मृतांच्या नातेवाईकांना भेटण्याची तसदीही
घेतली नाही. केवळ मतांसाठी मुंबईत आलेल्या मोदींना या रोड शोचा काहीच फायदा होणार
नसल्याचे लोकांनी सांगितले.
Thursday, May 16, 2024
भाजपच्या जुलमी सरकारला खाली आणायचे आहे – आदित्य ठाकरे
भाजपच्या जुलमी सरकारला खाली आणायचे आहे – आदित्य ठाकरे
धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा जीआर रद्द करणार – आदित्य ठाकरे
चार जुनला इंडिया आघाडीचे सरकार येणार – आदित्य ठाकरे
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) – राज्यात भाजपचे सरकार असताना मोदीं
कधी फारसे महाराष्ट्रात आले नाही. राज्यात रोजगार मिळावा म्हणुन काहीच प्रयत्न
केले नाही. उलट राज्यातील उद्योगधंदे गुजरात मध्ये नेऊन महाराष्ट्रातील जनतेवर
अन्यायच केला. राज्यातील स्थिती काळजी करण्यासारखी असून राज्यात अत्याचाराच्या
घटना वाढत आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने हे
कुठेतरी थांबले पाहिजे त्यासाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना
पाटील यांना भरघोष मतांनी निवडून दिल्लीला पाठवायचे आहे. असे उद्गार शिवसेनेचे
आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले. मुलुंड येथे झालेल्या महाविकास
आघाडीच्या सभेत ते बोलत होते.
महाराष्ट्र
तसेच मुंबईतील जनतेला आता भाजपचे सरकार नको आहे. ह्र्दयात राम आणि हाताला काम ही
आपली हिंदुत्वाची व्याख्या आहे. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेवर भीक मागण्याची
वेळ या सरकारने आणली आहे. धारावीकरांच्या पुनर्वसनावर आदित्य ठाकरे म्हणाले आपले
सरकार आल्यावर हा जीआर आम्ही रद्द करु आणि धारावीकरांना त्याच ठिकाणी घरे देऊ.
भाजपचे उमेदवार मिहिर खोटेचा यांनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्या प्रकरणी विधानसभेत खोटे बोलले. धारावी
प्रकरणात लोकांची ते दिशाभुल करीत आहेत. त्यामुळे भाजपच्या जुलमी सरकारला खाली
आणण्यासाठी संजय दिना पाटील यांना भरघोष मतांनी विजयी करुन दिल्लीला पाठवायचे आहे.
जेणेकरुन मशालीचा आवाज दिल्लीला पोहचेल. चार जुनला इंडिया आघाडीचे सरकार येणार
म्हणजे येणारच असा माझा ठाम विश्वास असल्याचे ही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
सध्या
आपल्या देशाची काळजी वाटावी अशी परिस्थिती असून अत्याचाराच्या अनेक घटना देशात
घडल्या आहेत. महाराष्ट्रात स्वतःचे सरकार असतानाही मोदी कधी फारसे महाराष्ट्रात
आले नाहीत. आता एका पाठोपाठ एक अशा अनेक सभा ते घेत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी 'मशाल' या चिन्हासमोरील बटण
दाबून संजय दिना पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन गटनेते विधिमंडळ
कांग्रेस, आमदार बाळासाहेब थोरात यांनी
केले.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना दिल्ली सोडून मुंबईतील गल्लीत यावे लागले. याचे कारण मागील १०
वर्षात भाजपचे खासदार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी
उद्याची 'मशाल' आजच पेटवणे गरजेचे आहे. त्यासाठीच येथील जनतेने संजय दिना
पाटील यांना विजयी करून दिल्लीला पाठवण्यचा निर्धार केल्याचे मुंबई काँग्रेसचे
कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी सांगितले.
Monday, May 13, 2024
मुंबई में धूल भरी आंधी से अफरा तफरी, पेट्रोल पंप पर भारी होर्डिंग गिरी
मुंबई के
घाटकोपर में रमाबाई नगर घाटकोपर ईस्ट भारत
पैट्रोल पम्प, इस्टर्न एक्सप्रेस हाइवे पर शाम साडे चार बजे तेज धूल भरी आंधी के बीच एक बहोत बड़ा
लोखंड की पट्टी से बना होर्डिंग भारत
पैट्रोल पम्प पर गिरने
से चालीस लोग घायल हुए है जिनको नजदीकी मनपा अस्पताल में भारती करके उपचार शुरू
किया गया है। रिपोर्ट में कहा गया है कि और कुछ लोगों के फंसे होने की आशंका है। होर्डिंग
एक पेट्रोल पम्प की दीवार पर ही था। दृश्यों से पता चलता है कि पेट्रोल पम्प के
ठीक बीच में ढांचा ढह गया। मुंबई पुलिस ने कहा कि बचावकर्मी घटनास्थल पर हैं और
मलबे में फंसे जीवित बचे लोगों की तलाश कर रहे हैं। अभी तक किसीकी हताहत की खबर
नहीं है। सूत्रों से पता चला है की ये होर्डिंग अनाधिकृत था और मुंबई में जितने भी
अनाधिकृत होर्डिंग लगे है उसपर कठोर दंडनीय कार्यवाही होनी चाहिए और इनके उपर कार्यवाही
नहीं करने वाले अधिकारिओ के उपर भी सजापात्र दंडनीय कार्यवाही होनी चाहिए।
जनसंवाद प्रचार फेरी, मुलुंड. उत्तर पूर्व मुंबई l ईशान्य मुंबई मुंबई जिल्ह्याचे महाविकास l इंडिया आघाडी
#LokSabhaElection2024
जनसंवाद प्रचार फेरी, मुलुंड. उत्तर पूर्व मुंबई l ईशान्य मुंबई मुंबई जिल्ह्याचे महाविकास l इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना UBT चे संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार रथासह मुलुंड विधानसभेत काँग्रेसची जनसंवाद प्रचारफेरी. Indian National Congress - Mumbai l Varsha Gaikwad l Sanjay Dina Patil l Sanjay Dina Patil l #NorthEastMumbai l #MahaVikasAghadi l #Mulund l #Mumbai l ShivSena l #MumbaiNorthEast l #लोकसभाचुनाव2024 l #LokSabhaElections
Saturday, May 11, 2024
भाजपकडून केली जाते मुलुंडकरांची फसवणुक मुलुंडमध्येच होणार धारावीकरांचे पुनर्वसन मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या करतात मतदारांची दिशाभूल
मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) – मुंबईत
बेकायदेशीर वास्तव्य करणा-या बांग्लादेशी नागरिकांना ईशान्य मुंबईत होणा-या पीएपी
प्रकल्पातच पुनर्वसन करण्याचा घाट महायुतीच्या सरकारने घातला आहे. असे असतानाही
किरीट सोमय्या व लोकसभेचे भाजप उमेदवार मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतील मतदारांची
फसवणुक करत आहे. असा आरोप अँड. सागर देवरे यांनी केला आहे.
अलिकडेच भाजप नेते किरीट
सोमय्या यांनी एक बांग्लादेशींची यादी दाखवत पीएपी प्रकल्पामध्ये एकाही
बांग्लादेशी नागरिकाला येऊ देणार नाही अशी भुमिका जाहीर केली होती. मात्र किरीट
सोमय्या व भाजप उमेदवार मिहिर कोटेचा हे खोटी माहिती देऊन ईशान्य मुंबईतील
मतदारांची दिशाभुल करीत आहेत. असे सांगत मुळात भारतात बांग्लादेशी नागरिक आलेच कसे
या बांग्लादेशी नागरिकांचे ईशान्य मुंबईतील पीएपी प्रकल्पात पुनर्वसन कोणत्या
कायद्याच्या आधारे करणार आहे. हे महायुतीच्या सरकारने सांगावे, असा सवाल अँड.सागर देवरे यांनी उपस्थित केला आहे.
मनपा आयुक्तांना पीएपी प्रकल्प
मंजुर करण्याचे अधिकार नगर विकास खात्याने 11 जानेवारी 2022 रोजी एक अधिसुचनेव्दारे काढली. त्यात नागरिकांच्या हरकती व
सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर जुन 2022 मध्ये सरकार बदलले व मुलुंड मधील पीएपी प्रकल्पाला जुन 2023 मध्ये पहिल्या पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 2022 फेब्रुवारी व 2024 ला पीएपी प्रकल्पाला
महायुती सरकारने अंतिम मंजुरी दिली. मग यावेळी किरीट सोमय्या व मिहिर कोटेचा यांनी
अंतिम अधिसुचनेला विरोध का केला नाही असा सवालही अँड. सागर देवरे यांनी केला आहे.
आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची दिशाभुल करण्यासाठी मिहिर कोटेचा व किरीट
सोमय्या पीएपी प्रकल्पाला विरोध असल्याचे नाटक करीत आहेत. अशी घणाघात टीका अँड.
सागर देवरे यांनी केली आहे.
तसेच धारावी पुनर्वसनच्या
बाबतही मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या हे
ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक निवडणुकीच्या तोंडावर करीत आहे. अलिकडेच धारावी
पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेची डम्पिंग ग्राऊडची 41.6 एकर जागा सरकारला देण्यात आलेली नाही. अशी खोटी माहिती किरीट सोमय्या यांनी
दिली आहे. तथापी मुलुंड मधील जकात नाका याची 18 एकर व त्या बाजुची 46 एकर जागा मनपाच्या
मालकीची असून राज्य सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई मनपाकडे
पत्राव्दारे मागितली आहे. त्यापैकी जकात नाक्याची 18 एकर जागा राज्य सरकारला देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्याबाबत मुंबई
महापालिकेकडून स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेले आहे. मात्र हि बाब किरीट सोमय्या
यांनी मतदारांपासून लपवुन ठेवली असा आरोप अँड. देवरे यांनी केला आहे. तसेच
क्रेंद्र सरकारकडे राज्य शासनाने मिठागरांची जागा देण्याची मागणी केली आहे. असे
असतांनाही किरीट सोमय्या यांनी मिठागरांच्या जागेवर होणा-या धारावी पुनर्वसन
प्रकल्पाबाबत काहीही बोलत नाही.
या वर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारावी पुनर्वसनासाठी मुलुंड मधील एकही स्केवर फिट जागा दिलेली नाही असे बेजबाबदार वक्तव्य करणारे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा हे आता कोणत्या तोंडाने धारावी पुनर्वसन पीएपी प्रकल्पाला विरोध करीत आहे. असा सवालही अँड. सागर देवरे यांनी उपस्थित केला. ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक करणारे भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांना मुलुंड मधील मतदार जागा दाखवुन देतील. असा विश्वास अँड. सागर देवरे यांनी व्यक्त केला.
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...