Saturday, March 27, 2021
Huge Fire Broken out at Sunrise Hospital part 2
Huge Fire Broken out at Sunrise Hospital 3rd
floor of Dreams Mall, Bhandup West, it is Owned by Daughter of HDIL Builder, BMC
has given illegal conditional OC to Sunrise Hospital for Covid said Ex MP Dr.
kirit Somaiya.
72 Patients Were Admitted in this hospital from
that till now
12 People Died due to Suffocation Declared By
BMC
Wednesday, March 10, 2021
जागतिक महिला दिनी महिला पोलीसांशी डॉक्टरांचा आरोग्य संवाद!
मुलुंड : ८ मार्च २०२१ : जागतिक महिला दिनानिमित्त
महिलांच्या आरोग्य विषयी एक परिसंवाद
पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ अंतर्गत चंदन बाग हॉल मुलुंड पश्चिम येथे आयोजित
करण्यात आला होता. हिरानंदानी
हॉस्पिटलच्या प्रसूति आणि स्त्री रोग
विशेषज्ञ डॉ. राखी साहू या प्रमुख वक्त्या होत्या.
डॉ. राखी साहू यांनी स्त्री रोगाबद्दल कस जागरूक रहायच व
काळजी घ्यायची त्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती जुबेदा शेख, यांनी एक स्त्री
शक्तीचे उदाहरण देतांना चिन्धी नावाच्या मुलीची
गोष्ट सांगितली आणि महिलांना प्रोत्साहित केले. तसेच शुभदा चव्हाण यांनी
सुद्धा अनेक स्त्री शक्तीच्या गोष्टीमांडून स्त्रियांना सक्षम व्हावे असे
सांगितले.
कार्यक्रमात श्री
रमेश ढसाळ व. पो. नि., मुलुंड पोलीस ठाणे, शुभदा चव्हाण, व. पो. नि., विक्रोळी पोलीस ठाणे
तसेच श्रीमती जुबेदा शेख, व. पो. नि., पार्कसाईट पोलीस ठाणे, ए.एस.आई. विष्णू मालवे, मिल स्पेशल मुलुंड
पोलीस ठाणे, मुलुंड न्यायालयाचे सरकारी वकील, राजेश्री विर्कुट व
मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ च्या विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महिला
अधिकारी, अंमलदार व शिपाही तसेच ट्राफिक पोलीसमधून ही महिला अंमलदार तसेच अग्निशामक
दलाचे महिला अधिकारी उपस्थित होते.
Monday, March 8, 2021
जागतिक महिला दिनी महिला पोलीसांशी डॉक्टरांचा आरोग्य संवाद!
मुलुंड : ८ मार्च २०२१ : जागतिक महिला दिनानिमित्त
महिलांच्या आरोग्य विषयी एक परिसंवाद
पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ अंतर्गत चंदन बाग हॉल मुलुंड पश्चिम येथे आयोजित
करण्यात आला होता. हिरानंदानी
हॉस्पिटलच्या प्रसूति आणि स्त्री रोग
विशेषज्ञ डॉ. राखी साहू या प्रमुख वक्त्या होत्या.
डॉ. राखी साहू यांनी स्त्री रोगाबद्दल कस जागरूक रहायच व
काळजी घ्यायची त्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती जुबेदा शेख, यांनी एक स्त्री
शक्तीचे उदाहरण देतांना चिन्धी नावाच्या मुलीची
गोष्ट सांगितली आणि महिलांना प्रोत्साहित केले. तसेच शुभदा चव्हाण यांनी
सुद्धा अनेक स्त्री शक्तीच्या गोष्टीमांडून स्त्रियांना सक्षम व्हावे असे
सांगितले.
कार्यक्रमात श्री
रमेश ढसाळ व. पो. नि., मुलुंड पोलीस ठाणे, शुभदा चव्हाण, व. पो. नि., विक्रोळी पोलीस ठाणे
तसेच श्रीमती जुबेदा शेख, व. पो. नि., पार्कसाईट पोलीस ठाणे, ए.एस.आई. विष्णू मालवे, मिल स्पेशल मुलुंड
पोलीस ठाणे, मुलुंड न्यायालयाचे सरकारी वकील, राजेश्री विर्कुट व
मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ च्या विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले महिला
अधिकारी, अंमलदार व शिपाही तसेच ट्राफिक पोलीसमधून ही महिला अंमलदार तसेच अग्निशामक
दलाचे महिला अधिकारी उपस्थित होते.
Tuesday, February 23, 2021
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the state
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील मुद्दे मांडले :
बरेच दिवस आपल्याला भेटलो नाही. आज आपल्या भेटीला
येण्याचं कारण कळलं असेलच. कोरोनाव्यतिरिक्त आपली भेट घ्यावी हे मनात होतंच.
कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाला त्याला जवळपास वर्ष होत आलं.तेव्हा मी आपल्याशी
संवाद साधत होतो. तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात हा समाधानाचा क्षण होता.
कोरोनाचा देशात शिरकाव झाला तेव्हा परिस्थिती कशी
हाताळावी याची कोणालाच कल्पना नव्हती.औषध तेव्हा ही नव्हतं आजही नाहीए. एक
दिलासादायक बातमी म्हणजे आता वॅक्सीन आलंय.व्हॅक्सिनेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून
सुमारे ९ लाख फ्रंटलाईन वर्कर्स किंवा कोविड योद्ध्यांना लस देण्यास सुरुवात
केलीए.
सुरुवातीला एक गैरसमज होता की वॅक्सिनने काही साईड
इफेक्ट्स होतात का? पण सुमारे ९ लाख कोविड योद्ध्यांना लस दिल्यानंतर कोणत्याही
प्रकारचे घातक साईड इफेक्ट्स आढळून आले नाहीत. मी जे राहिलेले कोविड योद्धे आहेत
त्यांना विनंती करतो की कोणतेही किंतु-परंतु ना ठेवता बेधडक लसीकरण करून घ्या.
पुढील एक ते दोन महिन्यात काही कंपन्या आपल्याला लसी
देणार आहेत. त्यांचं उत्पादन हळूहळू सुरू होतंय, ट्रायल-चाचण्या
सुरू आहेत. जसजसा ते त्यांचा कार्यकाळ व कार्यक्रम पूर्ण करतील तशा आपल्याला लसी
मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि तेव्हा जनतेसाठी आपण हा कार्यक्रम खुला करून
देऊ.
लस घेण्यापूर्वी व नंतरही आपण मास्क घालायला हवा. हे
एक युद्धच आहे, वॉर अगेन्स्ट व्हायरस. अजून आपल्या हातात तलवार नाही.
व्हॅस्किन धीम्या गतीने येतयं. पण मास्क हीच ढाल आहे. ही ढाल काढली किंवा घालायला
विसरलो, तर हा छुपा शत्रू आहेच. काही वेळेला तो आप्तस्वकीयांच्या
माध्यमातून वार करतो.
म्हणून आपल्याला विनंती आहे, की मास्क
घालणं अनिवार्य आहे. लस घेण्याआधी व नंतरही. लग्न-समारंभात उपस्थितांच्या संख्येवर
निर्बंध आहेत. हॉटेल्स,दुकानं,रेस्तराँच्या वेळा वाढवल्या,लोकल्स सुरू
केल्या,मंदिरं उघडली. त्या काळात आपण सूचनांचं तंतोतंत पालन केलं.आताही
आपल्याकडून हीच अपेक्षा आहे
पण आता झालं काय तर करोना गेला असं वाटायला लागलं.
पाश्चिमात्य देशांत असंच झालं. सुरुवातीलाच सांगितलं, की लाट येते, मग खाली जाते, परत वर येते.
ती खाली जाते तेव्हाच थांबवायचं. आपण अलीकडे जी शिथिलता अनुभवली ती पाश्चिमात्य देशांतही
होती. पण तिकडे अनेक देशांत लॉकडाऊन करावा लागला.
कोणी काहीही म्हणो. संसर्गाची साखळी तोडायची असेल, तर संपर्क
तोडणे हाच माहीत असलेला मोठा उपाय आहे. पंधरा दिवसांपूर्वी करोना गया, कुछ नही अभी
असं वातावरण होतं. तेव्हा दोन-अडीच हजार रुग्ण येत होते. खरंच चांगलं वातावरण
होतं. पण ते सगळं तुमचं कर्तुत्व होतं आणि योद्ध्यांची अविरत मेहनत.
त्यांनी अहोरात्र काम केलं. कित्येकांनी जीवही
गमावले. त्यांनी जे बलिदान केलं, जे शहीद झाले त्यांच्या
मेहनतीवर आपण पाणी टाकायला नको. कोविड योद्ध्यांचा
सगळीकडे सत्कार सुरू आहे. आनंद आहे. पण सत्कार करताना किमान एक भावना अशी हवी की
आणखी कोविड योद्धे निर्माण करण्याची गरज लागायला नको.
आपण कोविड योद्धे नाही झालात, तरी कृपा
करून दूत होऊ नका. एकीकडे कोविड योद्ध्यांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे उघडा
ते उघडा म्हणायचं, असं नको. सामाजिक भान ठेवा. हे युद्ध जिंकण्यासाठी आपण जे
करता येईल ते करायला हवं.
आधी दोन- अडीच हजार रूग्ण असायचे. त्यात आता तेवढीच
भर पडायला लागली आहे. हे फार विचित्र आहे. आज अमरावतीमधे हजाराच्या आसपास रूग्ण
आहेत. तेव्हाच्या प्रमाणात किंवा त्याच्या जवळपास आता रुग्ण सापडत आहेत. आज
गलथानपणा केला, तर आकडेवारी किती वाढेल, याची मला
चिंता आहे.
आधी रुग्ण आणि आरोग्य सुविधांचं प्रमाण विषम होतं. पण
तेव्हाचा जो पिक होता, जे सर्वोच्च शिखर होतं, तिथपासून आता
सुरुवात झाली तर आरोग्यव्यवस्थेवर किती ताण येईल. मंत्रिमंडळातले आमचे सहकारीही बाधित
होत आहेत. राजेश टोपे जी, जयंत पाटील जी बाधित आहेत. सुदैवाने यशोमती ताई नेगेटिव्ह
आल्या.
दोन अडीच हजारांवरून आज महाराष्ट्रात ६९७१
रुग्णसंख्या झाली आहे. मुंबईत जी संख्या ४०० च्या आसपास होती, ती आता
८००-९०० वर गेली आहे. पुण्यातही तीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती म्हणजे तर दुसरी
लाट आली आहे का? ती दारावर धडका मारतेय. आली की नाही हे पंधरा दिवसांत कळेल.
उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक
मिरवणूका, मोर्चे, आंदोलनं- गर्दी होणारी आणि
मोठ्या यात्रा यावर पुन्हा काही दिवसांची बंदी घातली जाईल, कृपया याची
नोंद घ्यावी.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम राबवली, तेव्हा आपण
घरात होतात. आता ही मोहीम पुन्हा करायची झाली, तर ते अवघड
आहे. आता सगळे घराबाहेर आहेत. अशा वेळेस मग या यंत्रणेवर किती ताण द्यायचा. एकाच
यंत्रणेवर ताण टाकून आपण बेभान वागायचं हा अमानुषपणा आहे.
मला असं वाटतं, की माझे कुटुंब जशी मोहीम
राबवली आणि यशस्वी केली, तशी आता नवी मोहीम सुरू करायला हवी, की – मी जबाबदार.
प्रत्येकानं मास्क घालायाचा, हात धुवायचे, सगळे
सॅनिटाययझर विसरायला लागले आहेत. ते वापरायचं, अंतर
ठेवायचं.
लॉकडाऊन करायचा का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय.
याचं उत्तर आठ दिवसांत मिळेल. आठ दिवस मी बघणार. ज्यांना लॉकडाऊन नको, ते मास्क
घालणं, हात धुणं, अंतर ठेवणं अशा गोष्टी पाळतील.
बघूया किती जणांना लॉकडऊन हवा आणि किती जणांना नको आहे ते.
मास्क घाला, लॉकडाऊन टाळा
शिस्त पाळा लॉकडाऊन टाळा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
Sunday, January 31, 2021
Smt. Vijayalaxmi Hiremath has been deputed as Senior Police Inspector of...
मुलुंड पोलिस स्टेशनची नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ
मुलुंड दिनांक ३० जानेवारी २०२१ : मुलुंड पोलिस स्टेशनची
नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ याचं ठोल - शहनाई व पुष्प वृष्टीने
जंगी स्वागत व मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत असले ले वरिष्ठ
पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांची एस. बी.१ ला बदली जाली असून त्याचं हि ढोल ताशे - शहनाईच्या
सूरांमधे आणि पुष्पवृष्टीने निरोप.
Tuesday, January 26, 2021
Republic Day Celebration at Mulund Court 2021
२६ जनवरी २०२१ मुलुंड - मुंबई : (२६ जनवरी) का दिन भारत में हर वर्ष गणतंत्र दिवस (रिपब्लिक डे) के रूप में मनाया जाता है. इस वर्ष भी देश में ७२वां गणतंत्र दिवस बड़े ही धूमधाम के साथ मनाया गया. मुलुंड में आज उत्साह के वातावरण में सभी स्कुलो में, कई सोसायटियो, सरकारी दफ्तरों में और पोलिस थाने में गणतंत्र दिवस मनाया गया, मुलुंड कोर्ट के प्रांगण में कुर्ला तेहेसिलदार के प्रान्त (एस.डी.एम्.) श्री पद्माकर रोकड़े जी एवं मुलुंड - कुर्ला तेहेसिलदार श्री संदीप थोरात जी के हांथों ध्वजारोहण किया गया, इस समय मुलुंड पोलिस स्टाफ, नगरसेवक श्री प्रकाश गंगाधरे जी, नगरसेविका अ सौ रजनी केनी जी, मुलुंड तेहेसिलदार कार्यालय एवं कोर्ट कर्मचारी, नागरिक और कई बच्चे उपस्थित थे, और इस अवसर पर मुलुंड के विधायक श्री मिहिर चंद्रकांत कोटेचा जी के हाथो मुलुंड तेहेसिलदार कार्यालय एवं कोर्ट कर्मचारीयो को कोरोना योद्धा से सन्मान किया गया.
Republic Day Celebration at Mulund Police Station 2021
Monday, January 25, 2021
Thursday, January 21, 2021
Tuesday, January 19, 2021
ईशान्य मुंबई उपाध्यक्ष श्री. विनोद रमेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन मोठ्या जल्लोषात पार पडला
दि.१८ जानेवारी २०२१, रोजी, 9 राजस्नेह अपार्टमेंट, एस एल रोड, मुलुंड (प), मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबई उपाध्यक्ष श्री. विनोद रमेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा, ईशान्य मुंबईचे खासदार मा. श्री. मनोजभाई किशोरभाई कोटक यांच्या शुभहस्ते मोठ्या जल्लोषात उदघाटन सोहळा पार पडला. तरी या प्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. अशोकजी राय, महिला जिल्हाध्यक्षा योजनाताई ढोकले, मुलुंड विधानसभा अध्यक्ष श्री. मनीष तिवारी, नगर सेविका सौ. रजनी केणी, माजी नगर सेवक श्री. नंदकुमार वैती, नगर सेवक श्री. प्रकाश गंगाधरे आदी मान्यवर तसेच भारतीय जनता पार्टी सह विविध पक्षाचे आणि संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Thursday, January 14, 2021
Sunday, January 10, 2021
मुलुंड (प) स्तिथ तेरावाला बिल्डिंग को धोका दायक घोषित करनेके बावजूद, होरहे अनाधिकृत बांधकाम
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...