Credit him for the success of ‘Sangharsh Yatra’ against BJP govt by mobilizing mass agitation of farmers to demand loan waiver for debt ridden farmers of Maharashtra
As the BJP led government in state finally
relented to the unified farmers movement demanding a loan waiver Congressmen from Mulund
felicitated Ashok Chavan, President of Maharashtra Pradesh Congress
Committee, and credited him for successfully leading the ‘Sangharsh
Yatra’ throughout the state and ensuring loan waiver for the farmers of
Maharashtra. General Secretary of Mumbai North East District Congress Rajesh
Ingle along with fellow congressmen Baburam Choudhary, Dharmesh Soni & Anil
Singh felicitated Ashok Chavan
Ashok Chavan said, “Though the BJP government has agreed for loan waiver in
principle the modalities and criteria for the waiver is yet to be decided and
thus the ‘Sangharsh’ (Struggle) will continue until the relief reaches to the
very last farmer in the state”. “Meanwhile, we are demanding ‘Total Loan
Waiver’ as well as immediate disbursal of loans to farmers to assist them for
new season of farming”, added Chavan.
काँग्रेस नेते राजेश इंगळे
व मुलुंड मधील सहकाऱ्यांच्या वतीनं महारष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक
चव्हाण यांचे अभिनंदन.
शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजप सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना
एकत्रित करून यशस्वी आंदोलन उभारल्याचे दिले श्रेय.
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या संघटीत
आंदोलनानंतर महारष्ट्रातील भाजप सरकारने आपल्या तटस्थ भूमिकेतून माघार घेत तत्वतः कर्जमाफी
घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुलुंड क्षेत्रातील काँग्रेसगणांनी महारष्ट्र
प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटून त्यांनी राज्यभर संघर्ष
यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभारलेल्या यशस्वी लढ्याबद्दल
त्यांचे अभिनंदन केले. ईशान्य मुंबई जिल्हा
काँग्रेसचे सरचिटणीस राजेश इंगळे यांसह काँग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश
सोनी व अनिल सिंग यांनी देखील अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले.
“भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीची मागणी तत्वतः मान्य केली असली तरी त्याबाबतचे सोपस्कर व निकष ठरवण्याचे
काम अद्याप प्रलंबित आहे. मात्र राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी जोपर्यंत
होत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपला ‘संघर्ष’
कायम राहील” असे प्रतिपादन अशोक चव्हाण यावेळी
केले. तरी शेतकऱ्यांच्या ‘संपूर्ण कर्जमाफी’ साठी आम्ही आग्रही आहोत तसेच हंगामी शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्ज
देण्याची सरकारने तातडीनं सुरुवात करावी अशी मागणी देखील आम्ही केली असल्याचे
चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले.
कांग्रेसी नेता राजेश
इंगले और मुलुंड स्थित सहकर्मियों द्वारा महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण काअभिनंदन.
किसानों के ऋण माफी के
लिए संघर्ष यात्रा के माध्यम से भाजपा सरकार के
खिलाफ किसानो का संयुक्त कर यशस्वी आन्दोलन निर्माण करने का
दिया श्रेय.
ऋण माफी के लिए संयुक्त किसान
आन्दोलन के बाद महारष्ट्र की भाजपा सरकारने अपनी अड़ियल भूमिका से पीछे
हटते हुए किसानो के लिये तत्वतः ऋण
माफी के निर्णय घोषित किया. इसी के चलते मुलुंड क्षेत्र के
कांग्रेसीयों ने महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण से मिलकर राज्यभर संघर्ष यात्रा के माध्यम से
किसानों की ऋण माफी के लिए यशस्वी आन्दोलन
उभारने के श्रेय देते हुये उनका अभिनन्दन किया. ईशान्य मुंबई जिला कांग्रेस के महासचिव
के साथ कांग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश
सोनी एवं अनिल सिंग द्वारा अशोक चव्हाण का अभिनन्दन किया गया.