Friday, June 16, 2017

CONGRESS LEADER RAJESH INGLE & FELLOW ACTIVISTS FROM MULUND FELICITATE MPCC PRESIDENT ASHOK CHAVAN.

Credit him for the success of ‘Sangharsh Yatra’ against BJP govt by mobilizing mass agitation of farmers to demand loan waiver for debt ridden farmers of Maharashtra


As the BJP led government in state finally relented to the unified farmers movement demanding a loan waiver Congressmen from Mulund felicitated Ashok Chavan, President of Maharashtra Pradesh Congress Committee, and credited him for successfully leading the ‘Sangharsh Yatra’ throughout the state and ensuring loan waiver for the farmers of Maharashtra. General Secretary of Mumbai North East District Congress Rajesh Ingle along with fellow congressmen Baburam Choudhary, Dharmesh Soni & Anil Singh felicitated Ashok Chavan

Ashok Chavan said, “Though the BJP government has agreed for loan waiver in principle the modalities and criteria for the waiver is yet to be decided and thus the ‘Sangharsh’ (Struggle) will continue until the relief reaches to the very last farmer in the state”. “Meanwhile, we are demanding ‘Total Loan Waiver’ as well as immediate disbursal of loans to farmers to assist them for new season of farming”, added Chavan.


काँग्रेस नेते राजेश इंगळे व मुलुंड मधील सहकाऱ्यांच्या वतीनं महारष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे अभिनंदन.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजप सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना एकत्रित करून यशस्वी आंदोलन उभारल्याचे दिले श्रेय.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या संघटीत आंदोलनानंतर महारष्ट्रातील भाजप सरकारने आपल्या तटस्थ भूमिकेतून माघार घेत तत्वतः कर्जमाफी घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुलुंड क्षेत्रातील काँग्रेसगणांनी महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटून त्यांनी राज्यभर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभारलेल्या यशस्वी लढ्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेश इंगळे यांसह काँग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी व अनिल सिंग यांनी देखील अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले.


भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी तत्वतः मान्य केली असली तरी त्याबाबतचे सोपस्कर व निकष ठरवण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. मात्र राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपला संघर्षकायम राहीलअसे प्रतिपादन अशोक चव्हाण यावेळी केले. तरी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही आग्रही आहोत तसेच हंगामी शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्ज देण्याची सरकारने तातडीनं सुरुवात करावी अशी मागणी देखील आम्ही केली असल्याचे चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले.


कांग्रेसी नेता राजेश इंगले और मुलुंड स्थित सहकर्मियों द्वारा महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण काअभिनंदन.

किसानों के ऋण माफी के लिए संघर्ष यात्रा के माध्यम से भाजपा सरकार के खिलाफ किसानो का संयुक्त कर यशस्वी आन्दोलन निर्माण करने का दिया श्रेय.

ऋण माफी के लिए संयुक्त किसान आन्दोलन के बाद महारष्ट्र की भाजपा सरकारने अपनी अड़ियल भूमिका से पीछे हटते हुए किसानो के लिये तत्वतः ऋण माफी के निर्णय घोषित किया. इसी के चलते मुलुंड क्षेत्र के कांग्रेसीयों ने महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण से मिलकर राज्यभर संघर्ष यात्रा के माध्यम से किसानों की ऋण माफी के लिए यशस्वी आन्दोलन उभारने के श्रेय देते हुये उनका अभिनन्दन किया. ईशान्य मुंबई जिला कांग्रेस के महासचिव के साथ कांग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी एवं अनिल सिंग द्वारा अशोक चव्हाण का अभिनन्दन किया गया.

अशोक चव्हाण ने इस अवसार पर कहा के ,भाजपा सरकार द्वारा किसानो के ऋण माफी की मांग को तत्वतः मान्यता मिली है लेकिन उस विषय के मापदंड एवं तौर तरीकों का प्रारूप अभी प्रलंबित है.  लेकिन जबतक राज्य के आखरी किसान की ऋण माफी नहीं होगी तबतक सत्ताधारीयों के खिलाफ में हमारा संघर्ष’ कायम रहेगा. किसानो को संपूर्ण ऋण माफी’ कि मांग पार जोर देते हुए वर्तमान खेती की सिंचाई के लिए आर्थिक सहायता हेतु किसानों को तत्काल ऋण उपलब्ध करवाने की मांग भी हमने सरकार के सामनेरखी है



Tuesday, June 6, 2017

Distribution of 5 Lakhs cups of environmental supplement, पर्यावरण पूरक ५ लाख कपांचे वाटप






On the occasion of 'World Environment Day' a sincere attempt was made to enlighten the public of the dangers to self & Environment by using plastic cups through the distribution of eco-friendly 5 lacs paper cups to more than 100 tea vendors in mulund by Suniil Gangwaanii (General Secretary- Mumbai Congress)




५ जून या 'जागतिक पर्यावरण दिन' च्या निमित्ताने, पर्यावरणपूरक 5 लाख पेपर कपचे वाटप 100 पेक्षा अधिक चहा विक्रेत्यांना मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस सुनील गंगवाणी यांनी केले. या वितरणाद्वारे प्लास्टिक कपचा वापर करून स्वत:ला  आणि पर्यावरणाला धोकादायक असल्याने लोकांपर्यंत जनजागृती करण्याच्या उद्देशाने एक प्रामाणिक प्रयत्न करण्यात आल्याचे गंगवानी यांनी सांगितले.












Popular Posts