Monday, April 15, 2019

About Me

Hi I am Photojournalist Nitin Lalitkumar Maniar

*(This is Broadcast massages)*

*If you have already saved my all contact details to your phone or gmail memory thank you very much.*

*If not saved yet*
*Please save our office no. 8779256212 to receive Daily Broadcast News Happening around you and Latest Offers from various outlets. And send message on WhatsApp : (STB) or Subscribe To Broadcast*

My Personal no. Nitin L. Maniar – 97680 06860, 98202 03860,

Office Number : 87792 56212,




Grow Your Business with *Mlive.News*

A Venture of *PNRNEWS PUBLICATIONS.*

*FOREWORD*
Nitin L. Maniar, a renowned name in the suburb of *Mulund – Mumbai*, has been working as a Photojournalist and a Reporter since past 20 years. I had published millions of stories, writes ups & advertorials on my popular blog *'https://pnrnews.blogspot.com'*.  

*MESSAGE*
Dear Friends, I have initiated a new online YouTube News Channel MLIVE.NEWS https://www.youtube.com/channel/UCksZN4v1ASZVsCZaUNPTSxA  and website *www.mlive.news*, a total social media and online news media solution. We seek your support for the venture by engaging us for campaigning for your brand, product, and services or even to promote yourself as an individual (PR Activity) Further.

*Kindly refer www.mlive.news to people and support the cause with advertisements, which will keep our services running.*

‘GET YOUR VIDEO ON YOUTUBE TODAY’

*We Specialize in brand story-telling through well-thought out Corporate Videos, Explainer Videos for more get a quote today!*

Please Subscribe :
A YouTube Channel an e news portal *Mlive.News* A Venture of *PNRNEWS PUBLICATIONS.* And press Bell Icon to get regular news updates & offers
also visit our blog and website, Social Media, pnrnews.blogspot.com, mlive.news, fb, twitter, instagram and if you have any news send on our WhatsApp  no : 9768006860 or email on pnrnews@gmail.com, mlivedotnews@gmail.com.

You can also call us for Photography, Videography for all types of events & Press Release (PR) work.

Our Advertising Rates are Banner on blog and Videos on YouTube Channel Interview / Campion or Program all rates for only one time advertorial, videotorial.

Blog

Banner 300 X 300 = 90000 pixels      : .5,000/-

Banner 300 X 150 = 45000 pixels     : .3,000/-


YouTube Channel

1 minutes video             : .5,000/-
30 Seconds video             : .3,000/-

if time increases per minutes ₹.3,000/- extra


Thank You
Nitin Lalitkumar Maniar

For details & campaign package design please call, sms or whatsapp,

(I am sending massages to only contact number saved to my mobile, if you don't remember me no problem just see my DP photo attached. If you have got new sim but your number may be saved by previous SIM card holder to me.
We may have met for an Advertisement or News Publishing, Photography, Videography, Real Estate, Insurance or Visiting Card Printing.
If you are not interested to receive messages from me just text us (UNS) or unsubscribe your number will be removed from daily Broadcast Group.)

*‘Always Think Positive’*

મુલુન્ડ વેસ્ટ સર્વોદય નગરમાં રેકડી હોટેલમાં ભીષણ આગ


બે વર્ષથી ચાલતી આ હોટેલ કોઇપણ સરકારી લાઇસેંસ વગર ૨૪ કલ્લાક ચાલે છે, ફાયર NOC પણ નથી.





મુંબઈ શહેરમાં હોટેલોમાં આગ લાગવાની એકધારી પરંપરા બંધ થવાનું નામ નથી લઈ રહી. મુલુન્ડ (વેસ્ટ)માં જૈન મંદિર  રોડ સ્થિત સંભવ કૉ.ઓ.હા. સોસાયટી માં આવેલ દુકાન ન. ૩ ‘રેકડી’ નામ ની હોટેલમાં 23 માર્ચ 2019 શનિવારે ભીષણ આગ ફાટી નીકળી હતી. અગ્નિ તાંડવની ઘટનામાં કોઈ જાનહાનિ નથી થઇ. ઘટના સ્થળે અગ્નિશામક દળના કુલ ત્રણ બંબા અને બે પાણીના ટેન્કર 6 કલાકની સખત મહેનત પછી આગ પર નિયંત્રિત પામી શક્યાં હતા.

મુલુંડ અગ્નિશમન એ જણાવ્યું હતું કે આગ ઇલેક્ટ્રિક શોર્ટ શર્કિટ ને લીધે આગ લાગી હતી. આ હોટેલ માલિકે હોટેલ ચાલુ કરવા અમારી પાસે કોઈ NOC પ્રાપ્ત કરી નથી, (એટલે શું આ હોટેલ ગેર કાયદે ચાલે છે.? એમ સ્તાનિક લોકોના મન માં પ્રશ્ન છે.) આ હોટેલ માં તમામ રસોઈ ઇલેક્ટ્રિક સાધનોથી બનાવવામાં આવતી હતી જેને કારણે લોડ વધી જતા વાયરો પીગળીને શોર્ટ શર્કિટ થવા પામ્યું હતું.

સ્તાનિક લોકોએ અમારા પ્રતિનિધિને જણાવ્યું હતું કે જ્યારથી આ રેકડી હોટેલ બની છે અમારી તો ઊંઘ હરામ થઇ ગઈ છે. ૨૪ કલ્લાક ચાલતી આ હોટેલ માં રાતના 2 થી ૪ દરમ્યાન અસામાજિક તત્વો ત્યાં આવી ને મારામારી ને હંગામો કરે છે. અમે ઘણી વાર પોલીસ ફરિયાદ પણ કરી પણ પોલીસ આવે અને હોટેલ માલિકને મળીને હસતા હસતા જતા રહે છે. આનો અર્થ શું સમજવો? સમભાવ સોસાયટી ના એક સભ્યે જણાવ્યું હતું કે અમારી સોસાયટીએ અમારા એડવોકેટ અંકિત લોડાયા દ્વારે રેકડી હોટેલ ચાલક, મલક અને અગ્નીષણ દળને નોટીસ મોકલેલ છે. જેમાં જણાવ્યું છે કે આ આગ ની દુર્ઘટના પૂર્વે ઘણીવાર અમે ફરિયાદ કરી છે કે આ હોટેલ માલિક એ સોસાયટી પાસે થી કોઈ NOC લીધી નથી અને ફાયર સુરક્ષા પણ નથી અગ્નિશમન દલ તેની તપાસ કરે અને યોગ્ય કાર્યવાહી કરે. પણ કોઈ કાર્યવાહી કરવામાં આવી નથી માત્ર એક અધિકારી આવીને હસતો હસતો ચાલ્યો ગયો. જેને પરિણામે આ ભીષણ આગ ની દુર્ઘટના થવા પામી છે. અને હોટલ ચાલક દુકાન ની હદ ની બારે આવેલા સોસાયટી ની જગ્યા ફૂટપાથ સુધી વાપરે છે જે ગેરકાયદે છે.

બીએમસી ટી વોર્ડ ના એક અધિકારીએ જણાવ્યું હતું કે રેકડી હોટેલમાં સલામતી ધોરણો નો અભાવ હતો કે નહી તેની તપાસ કરવામાં આવશે. અમારા અધિકારીઓ ભવિષ્યમાં આગને ટાળવા માટે મુલુંડમાં આવેલા તમામ હોટેલોની સંપૂર્ણ તપાસ કરશે.

કમલા મિલમાં આવેલી હોટલ ની ભીષણ આગ પછીની આ પણ ભીષણ આગ હોવાથી અધિકારી ઓ પોતાની નોકરી સલામત રખવા કોઇપણ વ્યક્તિ ઘાયલ થયો નથી તેમ કે છે. 

PNRNEWS AND MLIVE ADVERTISING RATES VALID FORM 10TH APRIL 2019


SUSHMA MOTILAL MOURYA FROM JAN ADHIKAR PARTY

LOK SABHA ELECTION 2019 CANDIDATE FROM MUMBAI NORTH-EAST DISTRICT SEAT NO 28. SYMBOL HELICOPTER






Road widening, Metro work and drainage work undertaken without any planning almost block L B S


The Space under the Bhandup Pumping junction bridge has turned into a dumping space


One person dies in dumper accident at Nardas Nagar, Bhandup West


Tuesday, April 2, 2019

निवडणूक कार्यालय 'राम भरोसे'


रविवार दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता २८ उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे मुलुंड विधान सभेतील, मुलुंड पूर्व, म्युनिसिपल मार्केट बिल्डिंग, चाफेकर बंधू मार्ग, खंडोबा मंदिर जवळील, निवडणूक कार्यालयास भेट दिली असता तेथे कुणीही उपस्थित नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कार्यालय उघडे होते मात्र तेथे कुणीही कर्मचारी, अधिकारी अथवा शिपाई देखील नव्हता. बहुतेक यालाच म्हणत असावेत 'राम भरोसे' !!







Sunday, March 31, 2019

ईशान्य मुम्बई जिला संसदीय क्षेत्र के उम्मीदवार संजय दीना पाटिल के लिये कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, रिपब्लिकन और म.न.से. गुटों का स्नेहसम्मेलन भांडुप में हुआ संपन्न।



बुधवार २७ मार्च २०१९, भांडुप,
मुंबई - कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, रिपब्लिकन और म.न.से. गुटों के साथ समविचारी दलों के गठबंधन द्वारा स्थापित संयुक्त पुरोगामी महागठबंधन के ईशान्य मुंबई जिला संसदीय क्षेत्र के उम्मीदवार राष्ट्रवादी कांग्रेस के जिलाध्यक्ष एवं पूर्व सांसद संजय दीना पाटिल के चुनावी कार्य एवं प्रचार के आरंभ के हेतु सभी दलों की पहली संयुक्त सभा, ‘स्नेहसम्मलेन’, का आयोजन भांडुप पश्चिम स्थित दीना बामा पाटिल इस्टेट के परिसर में संपन्न हुआ। कार्यक्रम में भारी संख्या में महिलाएं एवं युवा कार्यकर्ताओ का सहभाग रहा।  आदर सत्कार से मित्रपक्ष का कोई भी सदस्य वंचित या नाराज़ न हो इस बात का पूरा ध्यान स्वयं संजय दीना पाटिल एवं उनके सहकारी रखते नजर आये। जिसका नतीजा यह रहा के सभा मंच पर कांग्रेस एवं मित्रपक्षों के नेताओं को प्रमुख स्थान दिया गया और राष्ट्रवादी कांग्रेस के काफ़ी नेताओं ने निचे जनता के बीच बैठे नजर आये।


पूर्व मंत्री एवं मुम्बई राष्ट्रवादी कांग्रेस अश्यक्ष सचिन आहिर के साथ मुम्बई कांग्रेस के नवनियुक्त अध्यक्ष मिलिंद देवड़ा ने दिल्ली से आने में देरी होने के कारण सचिन अहीर के फोन के स्पीकर से सभा को संबोधित किया और समस्त कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता राष्ट्रवादी और मित्रपक्षों से साथ कंधे से कन्धा मिलाकर संजय पाटिल को ईशान्य मुम्बई संसदीय क्षेत्र से विजयी करेंगे ऐसा आश्वासन दिया।


पूर्व विधायक किरण पावसकर, पूर्व विधायक चरण सिंग सप्रा, पूर्व विधायक अशोक धात्रक, पूर्व विधायक वीरेंद्र बक्षी, ईशान्य मुम्बई जिला कांग्रेस के नवनियुक्त अध्यक्ष प्रणिल नायर, ईशान्य मुम्बई जिला चुनाव प्रचार समिति के अध्यक्ष सुरेश कोपरकर, रिपब्लिकन पार्टी गवई गुट के प्रदेश अध्यक्ष आनंद खरात, पूर्व नगरसेवक बी. के तिवारी, जिला कांग्रेस चुनाव प्रचार समिति के सह निमंत्रक राजेश इंगले एवं रमेश शाह, आदि मान्यवरों ने भी इस स्नेहसम्मेलन को संबोधित किया। संजय दीना पाटिल परिवार, सहकारी एवं राष्ट्रवादी के कार्यकर्ताओं ने इस स्नेहसम्मेलन का नियोजन किया था।












Monday, March 25, 2019

भाजपा शिवसेना महायुतीच्या शुभारंभाच्या सभेला विराट जनसागर लोकसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन


Photo Credit to The Asian Age 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश स्वाभिमानाने उभा असून पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना महायुतीचे भक्कम सरकार सत्तेवर आणण्याचा जनतेचा निर्णय झाला आहे. महायुतीच्या प्रचाराच्या पहिल्या जाहीर सभेसाठी जमलेला लोकांचा महासागर महायुतीचा लोकसभा निवडणुकीत विजय पक्का असल्याची ग्वाही देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्हापूर येथे केले. देव देश धर्मासाठी जनतेच्या इच्छेनुसार शिवसेना भाजपाची युती झाली असून शुभारंभाच्या सभेसाठी झालेल्या गर्दीचे अभूतपूर्व दृश्य हे विजयाची मुहूर्तमेढ रोवणारे आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी, शिवेसना, रिपब्लिकन पार्टी (आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम व रयत क्रांती महायुतीची लोकसभा निवडणूक प्रचाराची सभा कोल्हापूर येथे झाली. मा. देवेंद्र फडणवीस व मा. उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ वाढवला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रासपचे अध्यक्ष पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे, रयत क्रांतीचे प्रमुख कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री अनंत गीते, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकरखा. विकास महात्मे, उमेदवार खा. संजयकाका पाटील, संजय मंडलिक व धैर्यशिल माने उपस्थित होते.

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले त्यावेळी त्या वेळच्या काँग्रेस आघाडी सरकारने केवळ पाकिस्तानचा निषेध केला. उरी आणि पुलवामा येथे दहशतवादी हल्ले झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमत दाखवली आणि सैन्याला पूर्ण मोकळीक दिली आणि सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. सेनेच्या पराक्रमाबद्दल विरोधी पक्षांना शंका आहे. विरोधकांची संवेदना भारतीय जनता आणि सैन्यासोबत नाही तर पाकिस्तानसोबत आहे. पण हा मोदीजींच्या नेतृत्वाखालील नवा भारत आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा मजबूत सरकार सत्तेवर आणायचे आहे.

त्यांनी सांगितले की, देशप्रेमाने भरलेल्या भाजपा शिवसेना महायुतीचा सामना करण्याची विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची हिंमत नाही. त्यांच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली. त्यांचे उमेदवार तिकिटे परत करत आहेत. पश्चिम महाराष्ट्राने त्यांना भरभरून दिले पण त्यांनी समस्या सोडवल्या नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपले खुले आव्हान आहे की, त्यांची पंधरा वर्षांची राजवट आणि महायुतीचे साडेचार वर्षांचे सरकार यांची तुलना करणारी जाहीर चर्चा करावी. पश्चिम महाराष्ट्रासोबत संपूर्ण महाराष्ट्रात युती सरकारने सिंचन, रस्ते यासाठी जास्त काम केले आहे. ऊस शेतकऱ्याला मदत केली आहे. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागा महायुती जिंकेलच व त्यासोबत संपूर्ण राज्यात जनता युतीला पाठिंबा देईल.

मा. उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुतीला विरोध करायला ५६ पक्ष एकत्र आले आहेत पण अजूनही त्यांच्यात भांडणे चालू आहेत. नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले आहेत पण विरोधकांचे कोण आहेत हा प्रश्न आहे. मोदींचे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचे व मुंबईचे प्रश्न आपण मांडले तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घेऊन कारवाई केली. आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिमान वाटतो. त्यांनी शब्द दिला व पाळला. आम्ही देव, देश आणि धर्मासाठी युती केली आहे. गरिबांचे भले करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे.

दलित समाज, आरक्षण आणि संविधानाच्या संरक्षणासाठी मा. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करावे, असे आवाहन मा. रामदास आठवले यांनी दलित व बौद्ध समाजाला केले. देशाला सुरक्षित ठेवणारे सरकार देण्यासाठी मा. मोदी यांना पाठिंबा देऊन रासपाचे सर्व सैनिक काम करतील, अशी ग्वाही महादेव जानकर यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे, असे प्रतिपादन सदाभाऊ खोत यांनी केले.

मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, युतीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याची ही सभा विक्रमी झाली आहे. ही निवडणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दहा जागा युती जिंकेल.

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुरेश हाळवणकर यांनी सूत्रसंचालन केले. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

( मकुंद कुलकर्णी )
कार्यालय सचिव

महिलांसाठी सरकारच्या कामामुळे निवडणुकीत भाजपाला अनुकूल वातावरण महिला - बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा विश्वास




महिलांच्या कल्याणासाठी तसेच ग्रामीण भागासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या अनेक कामांमुळे जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने असून लोकसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकाधिक खासदार निवडून येतील असा विश्वास राज्याच्या महिला व बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये आणि विश्वास पाठक उपस्थित होते.
मा. पंकजा मुंडे म्हणाल्या की, २०१४ च्या निवडणूकीत आम्ही तत्कालिन सरकारचे अपयश आणि आम्ही कोणती कामे करणार आहोत या मुद्यांवरून प्रचार केला होता. मात्र, या निवडणूकीत आमच्याकडे आमच्या कामांचा अहवाल आहे. आम्ही केलेली कामेही जनतेसमोर दिसत आहेत. या कामांमुळेच जनतेचा कौल भाजपाच्या बाजूने आहे.
त्यांनी सांगितले की, आपण जलसंधारण मंत्री असताना राज्यात जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू झाले. यावर्षी कमी पाऊस होऊनही जलयुक्त शिवार योजनेमुळे मार्च अखेरपर्यंत पाणी टंचाईचा सामना करणे सोपे झाले आहे. राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आतापर्यंत कधीही रस्त्याने न जोडलेली गावे जोडण्यात यश आले. ग्रामपंचायतीत संरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्याचा निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयानंतर निवडून आलेल्या सरपंचांपैकी ६० टक्के सरपंच हे पदवीधर आहेत. यामध्ये महिला आणि तरूण सरपंचाची संख्या अधिक आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची बदली ऑनलाईन पद्धतीने करण्याच्या निर्णयामुळे या प्रक्रियेत पारदर्शिता आली आहे. ही बदली प्रक्रिया न्यायालयाकडूनही कायम झाली. बचतगटांसाठी शून्य टक्के व्याजदर कर्ज योजना, महालक्ष्मी सरस उपक्रम आणि अस्मिता योजना यासारख्या ग्रामीण भागातल्या महिला वर्गाला सक्षम करणाऱ्या योजनांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बेघरमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार आहे. मा. पंतप्रधानांच्या उपस्थितीत शिर्डीत लाखो घरकुलाचं वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर माझी कन्या भाग्यश्रीया योजनेमुळे राज्यात मुलींच्या जन्मदरात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
(मुकुंद कुलकर्णी)
कार्यालय सचिव

Monday, February 11, 2019

मुलुंड पूर्व झोपडपट्टीस लागलेल्या आगीत तीन गॅस सिलेंडरचा स्फोट


मुलुंड पूर्व नवघर १ल्या गल्लीत झोपडपट्टीस लागलेल्या आगीत तीन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात ७ झोपड्या  जळून खाक झाल्या. सुदैवाने या स्फोट आणि आगीत जीवितहानी झाली नाही.
सात फायर इंजिन ३ पाण्याचे टॅंकर यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीमुळे येथील परिसरात घबराट उडाली.  घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सुर्यवंशी आणि  त्यांचे कर्मचारी जातीने हजर होते.






Popular Posts